delhi-तीन दिवसांत तीन भारतीय जहाजांवर हल्ले; तीन भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताचा अमेरिकेला तीव्र निषेध
(delhi)नवी दिल्ली : ओमानच्या समुद्र परिसरात अवघ्या तीन दिवसांत तीन भारतीय जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनांपैकी एका हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाने केंद्र सरकार…