Mumbai-दिघी मच्छिमार जेट्टी प्रकल्प पावसाळ्यानंतर तातडीने पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई(mumbai) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जेट्टी प्रकल्पाचे काम पावसाळा संपताच तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.…