Mumbai-मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला की राजकारण?; ‘अंगाशी आल्यावर राजकारणाची आठवण का?’ – राज ठाकरेंचा सरकारला सवाल
मुंबई(,mumbai) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…