Mumbai-राज्यात १५ ते २२ जुलैदरम्यान विशेष आरोग्य शिबिरे; कर्करोग, असंसर्गजन्य आजार आणि रक्तदानावर भर
मुंबई(Mumbai) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि दुर्बल…
