Mumbai-ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नव्या जल धोरणाला राज्य सरकारची मंजुरी
मुंबई(mumbai) : राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नव्या जल धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणामुळे पाणी संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि सुरक्षित पाणीपुरवठा यावर विशेष भर दिला जाणार आहे. या नव्या धोरणानुसार जलस्रोतांचे…