Mumbai-आषाढी वारीचा सोहळा जगभर झळकणार; भाविकांच्या सुविधांसाठी व्यापक नियोजन करा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई(mumbai) : आषाढी वारी हा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही…
