delhi-‘व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता सीट चोरी’; मीनाक्षी नटराजन प्रकरणाचा उल्लेख करत राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
(delhi)नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक…