Dharashiv-पवनराजे हत्याकांड निकालानंतर अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया; “सत्याचा आणि न्यायाचा विजय”
धाराशिव : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा तथा धाराशिव…