जुन्या भांडणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकरी कुटुंबाला काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (४ मे) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळ येथे घडली. दत्तात्रय भिकाजी सावंत (वय ५७, रा. बेबड…