Mumbai-ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का; पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई/धाराशिव(Mumbai) : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या आणि दोन दशकांहून अधिक काळ चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व…