‘मिसिंग लिंक’वरील दोषांवर प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नव्हे; जनतेच्या पैशांचा हिशेब मागणे हा लोकशाहीचा अधिकार! – वर्षा गायकवाड
काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. प्रकल्पातील खड्डे, निकृष्ट दर्जाची कामे, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणाऱ्यांवर टीका करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. “मिसिंग…