Mumbai-२०१९ च्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ; रामदास आठवले यांची टीका
मुंबई(mumbai) : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, २०१९ मध्ये घेतलेल्या राजकीय निर्णयांमुळेच आज त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली असल्याचे म्हटले आहे. ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात…