Mumbai-‘मालवणात भ्रष्टाचारामुळे शिवरायांचा पुतळा कोसळला, ती महाराष्ट्राची बदनामी नव्हती का?’ ; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई(mumbai) : मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरील वाद अधिकच चिघळत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर टीका करण्याऐवजी सरकारने…