Mumbai-ट्रान्सपोर्ट व्यवसायावर संकट; आरटीओ संपामुळे लाखो रुपयांचे नुकसान
मुंबई(mumbai) : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील (आरटीओ) लिपिक कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा थेट फटका ट्रान्सपोर्ट आणि वाहन उद्योगाला बसू लागला आहे. वाहन नोंदणी, परवाना प्रक्रिया, मालकी हस्तांतरण आणि एनओसीसारख्या सेवा ठप्प झाल्याने ट्रान्सपोर्ट…