Delhi-नव्या शिक्षणमंत्र्यांनाही प्रवक्ते सौरव दास यांचा इशारा; “विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत तर जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन”
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने नव्या शिक्षणमंत्र्यांनाही स्पष्ट इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्यास जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा…