Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या विचारसरणीवर भाष्य करताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच त्यांनी सांगितले की, आजची नवी पिढी केवळ आदेश पाळत…