‘मिसिंग लिंक’वरून विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल; “₹7 हजार कोटी पाण्यात गेले” हा अपप्रचार
मुंबई | प्रतिनिधी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रकल्पातील कमान पडलेली नसून वरचा मलबा खाली आल्यामुळे तो भाग प्रभावित झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. “कुठेही क्रॅक…