संवादातूनच प्रश्न सुटतात; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया
अहमदनगर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आंदोलन मागे घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या संवादातूनच सुटते आणि तणावाऐवजी चर्चेच्या…