Pune-पावसाची कमतरता; शेतकऱ्यांना पेरणी टाळण्याचा सरकारचा सल्ला
पुणे(pune) : महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट नोंदवली गेली असून राज्यात केवळ सुमारे 26 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने पेरणी न करण्याचा सल्ला…