२१ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; जुलैअखेरपर्यंत मुसळधार सरींचा अंदाज
मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्रात २१ जुलैपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज असून, अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता…