सद्गुरू सेवा मंडळ तळेगाव दाभाडे ह्यांच्या वतीने अधिकमासनिमित्त “श्री स्वामी समर्थ” मंत्राच्या सव्वा कोटी जपाचा संकल्प
दर तीन वर्षांनी येणाऱ्या तसेच हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक महिन्याचे ह्या वर्षीच्या ज्येष्ठ महिन्यात आगमन होत आहे, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या, अधिक महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते,त्याचेच…