Mumbai-१ जुलैपासून बदलणार अनेक महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
मुंबई(mumbai) : १ जुलै २०२६ पासून देशभरात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकिंग सेवा, रेल्वे प्रवास, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर,…