राजकीय

Mumbai-इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी राज्य शासन सकारात्मक; मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई(mumbai) : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह…