E20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा एकही पुरावा दाखवा; नितीन गडकरींचे आव्हान
नवी दिल्ली : देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E20 इंधनाविरोधातील दावे फेटाळून लावत टीकाकारांना खुले आव्हान दिले आहे. E20 पेट्रोलमुळे वाहनांचे…
Pune-‘भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची’; आषाढी वारीसाठी आरोग्य विभागाची अभूतपूर्व तयारी, लाखो वारकऱ्यांसाठी सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्था सज्ज
पुणे : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने व्यापक आणि अत्याधुनिक नियोजन केले आहे. “भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची” या ब्रीदवाक्याखाली आजपासून श्रीक्षेत्र देहू…
Delhi-दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ या संघटनेच्या X (माजी ट्विटर) खात्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत ते पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने खाते ब्लॉक करण्यासाठी जारी केलेला आदेश न्यायालयाने रद्द केला…
Delhi-पेट्रोल पंपांवर E20, E10 आणि E0 इंधनाचे पर्याय उपलब्ध करा; अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे मागणी
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे पेट्रोल पंपांवर E20, E10 आणि E0 या तिन्ही प्रकारच्या इंधनाचे पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनाच्या गरजेनुसार इंधन निवडण्याचे…
Mumbai-मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांच्या सहकार्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रभावी – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जनजीवन आणि एकूण परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट…
जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी चे प्रस्थान झाले आहे…..
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, भोसरी चे आमदार महेश लांडगे यांच्या सह अन्य मान्यवरांनी या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली होती…. दुपारी 4 वाजून 2 मिनिटांनी पालखी…
पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त ५१ अधिकारी, साडेतीन हजारांहून अधिक अंमलदार, एसआरपीएफ तुकड्या तैनात
पिंपरी : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने व्यापक व अभेद्य बंदोबस्ताची तयारी केली आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे नियोजन केले…
ताम्हिणीजवळ दरड कोसळली; तीन घरे मातीखाली, सुदैवाने जीवितहानी टळली
मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन हद्दीतील ताम्हिणी परिसरातील निवे ग्रामपंचायतीअंतर्गत सारोळे–दावडी (महसुले गाव, निवे) येथे डोंगर उतारावरील उत्खननामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
पुणे, दि. ६ जुलै : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.…
मुंबई–पुणे मिसिंग लिंकवर मलबा हटविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे , दि. ६ जुलै : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या मोठ्या दरडीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना…