विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान; 6 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी
मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांपैकी 11 जागांसाठी आज मतदान होत असून, 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानापूर्वीच सहा जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीतील चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. महायुतीने या सहा जागा…
ऑपरेशन टायगरनंतर ठाकरे गटाची धाकधूक वाढली; आता आमदारांवर नजर, 20 आमदारांबाबत राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बहुचर्चित ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी केल्याचा दावा केला जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण…
मोदी सरकारने लोकशाहीची हत्या केली; विरोधकांचे पक्ष फोडणे हाच त्यांचा उद्योग – वर्षा गायकवाड यांचा भाजपवर घणाघात
मुंबई : प्रतिनिधी देशात सुरू असलेल्या पक्षांतराच्या आणि राजकीय फुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे…
ठाकरेंच्या शिवसेनेतील घडामोडींनी शरद पवार गटाचीही वाढली धाकधूक; राष्ट्रवादीत सावध भूमिका, राजकीय हालचालींना वेग
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना ठाकरे गटातील संभाव्य खासदार फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार शिंदे गटाच्या…
रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; ‘पक्षफोडीचे राजकारण सुरू राहिले तर जनता रस्त्यावर उतरेल’
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतरांच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल…
शिवसेना राजकारणात मोठी घडामोड? ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा; दिल्लीत हालचालींना वेग
नवी दिल्ली: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय…
सत्तापाट सोडून आम्ही संघर्षाची वाट निवडली; सुषमा अंधारेंचा पक्ष सोडणाऱ्यांवर हल्लाबोल
मुंबई : ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधताना त्यांनी “सत्तापाट…
भाजपवर संजय राऊतांचा घणाघात; “बेइमानांची पैदास करण्याचे तंत्र अवलंबले”, महाराष्ट्रासह बंगाल-पंजाबचाही उल्लेख
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये लोकप्रतिनिधींना फोडून राजकीय समीकरणे बदलण्याचे तंत्र भाजपने…
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गंभीर आरोप केला आहे. राज्यातील काही खासदारांना फोडण्यासाठी आणि त्यांची निष्ठा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये, “अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 17 जूनच्या रात्री प्रत्येकी 15 कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे,” असे म्हटले आहे. त्यांच्या या…
‘हे ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन गिधाड’; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
मुंबई : महाराष्ट्रातील सुरू असलेल्या कथित पक्षफोडीच्या राजकारणावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन गिधाड आहे. लोकशाहीचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे,” अशी टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर…