Ahilyanagar-मोहरम मिरवणुकीवरून राजकीय वाद; आमदार संग्राम जगतापांवर एमआयएमचा आरोप
अहिल्यानगर(Ahilyanagar) : अहिल्यानगर शहरात मोहरम मिरवणुकीला सावेडी परिसरातून विरोध दर्शवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर एमआयएमचे…
Paris-स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेग्रिनी यांच्याकडून पंतप्रधान मोदींना ‘Order of the White Double Cross’ सन्मान
पॅरिस(paris) : स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा प्रतिष्ठित ‘Order of the White Double Cross (1st Class)’ हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय…
Mumbai-‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय खळबळ; भाजप आणि शिंदे गटाच्या भूमिकांवर चर्चा तीव्र
मुंबई(mumbai) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हालचालींना राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देत जोरदार चर्चा सुरू…
Mumbai-ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नव्या जल धोरणाला राज्य सरकारची मंजुरी
मुंबई(mumbai) : राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नव्या जल धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणामुळे पाणी संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि सुरक्षित पाणीपुरवठा यावर विशेष भर दिला जाणार आहे. या नव्या धोरणानुसार जलस्रोतांचे…
Vasai-रेशन धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; १२० क्विंटल धान्य जप्त
वसई(vasai) : वसई परिसरात रेशन धान्याच्या बेकायदा विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून पुरवठा विभागाने धडक कारवाई करत तब्बल १२० क्विंटल धान्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. मिळालेल्या…
Pune-पुन्हा क्रांतीज्योत पेटणार! महात्मा गांधी अन् डॉ आंबेडकर यांची ‘ती’ भेट अन्.. ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहिलात?
पुणे(pune)-इतिहासातील क्रांतिकारक व्यक्तिमत्त्वांवर आधारित ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ या नव्या मालिकेचा दमदार प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रोमोमध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
Mumbai-वाह रे सरकार तेरा खेल, किसानों को लगा दिया तेल और गद्दारों को बाँट रहा है झालमुरी भेल…!
मुंबई(Mumbai)- शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून अटीशर्ती लावणारं सरकार खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा- रोहित पवार राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस…
chennai-विद्यार्थ्यांसाठी पोषणाचा हातभार; तामिळनाडूच्या नाश्ता योजनेची देशभरात चर्चा
चेन्नई(chennai) :विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शाळांमध्ये पौष्टिक आहार उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिकाम्या पोटी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याने शालेय पोषण योजनांचे…
Pune-पावसाची कमतरता; शेतकऱ्यांना पेरणी टाळण्याचा सरकारचा सल्ला
पुणे(pune) : महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट नोंदवली गेली असून राज्यात केवळ सुमारे 26 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने पेरणी न करण्याचा सल्ला…
jaipur-उत्तर भारतात वादळी वाऱ्यांचा इशारा; 70 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता
जयपूर(jaipur) : राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये वादळी हवामानाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 70 किमी/तासपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या हवामान बदलामुळे अनेक भागांत धूळवादळ, विजांच्या कडकडाटासह हलका…