शिवसेना राजकारणात मोठी घडामोड? ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा; दिल्लीत हालचालींना वेग
नवी दिल्ली: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय…
नवराई माझी लाडाची लाडाची गं!” सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई; रेवती सुळेने बांधल्या मुंडावळ्या
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरात लगीनघाई सुरू असून पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओ…
रायगडमधील आरसीएफ मरीन आउटफॉल लाईन प्रश्नावर बैठक; थळ-नवगाव मच्छीमारांसाठी सुविधा तातडीने देण्याचे नितेश राणेंचे निर्देश
मुंबई : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ (RCF) कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीत स्थानिक…
सत्तापाट सोडून आम्ही संघर्षाची वाट निवडली; सुषमा अंधारेंचा पक्ष सोडणाऱ्यांवर हल्लाबोल
मुंबई : ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधताना त्यांनी “सत्तापाट…
महाराष्ट्रात मान्सूनची पुढची वाट खडतरच! पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटा; मुंबईकरांना पावसासाठी आणखी प्रतीक्षा
मुंबई : राज्यातील नागरिकांना मान्सूनच्या जोरदार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल गेल्या आठवडाभरापासून मंदावली असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटा आणि दमट…
भाजपवर संजय राऊतांचा घणाघात; “बेइमानांची पैदास करण्याचे तंत्र अवलंबले”, महाराष्ट्रासह बंगाल-पंजाबचाही उल्लेख
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये लोकप्रतिनिधींना फोडून राजकीय समीकरणे बदलण्याचे तंत्र भाजपने…
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गंभीर आरोप केला आहे. राज्यातील काही खासदारांना फोडण्यासाठी आणि त्यांची निष्ठा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये, “अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 17 जूनच्या रात्री प्रत्येकी 15 कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे,” असे म्हटले आहे. त्यांच्या या…
‘हे ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन गिधाड’; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
मुंबई : महाराष्ट्रातील सुरू असलेल्या कथित पक्षफोडीच्या राजकारणावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन गिधाड आहे. लोकशाहीचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे,” अशी टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर…
माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त सदस्यपदी नियुक्ती
मुंबई : राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची लोकायुक्त या न्यायिक संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून आता त्या अधिकारी व लोकप्रतिनिधींविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या तपास…
मोठी बातमी! पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याची तारीख निश्चित; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2 हजार रुपये
नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 23व्या हप्त्याची तारीख निश्चित झाली असून येत्या 20 जून रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक…