delhi-NEET 2026 परीक्षार्थ्यांसाठी मोठा दिलासा; परीक्षेचा कालावधी 180 ऐवजी 195 मिनिटांचा, रफ कामासाठीही वाढवली पाने
नवी दिल्ली(delhi) : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने NEET-UG 2026 परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना 180 मिनिटांऐवजी 195 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तसेच प्रश्न…
mumbai-इकडे भाजप नगरसेवकाची पोलिसांत तक्रार, तिकडे प्रसाद वेदपाठकांची मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी भेट; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई(mumbai) : सार्वजनिक ठिकाणी जैन समाजाच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात भूमिका घेत चर्चेत आलेले प्रसाद वेदपाठक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एका बाजूला भाजपच्या नगरसेवकाने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे,…
mumbai-‘महात्मा गांधींनी आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद’ : अरुण लखाणींचं मोठं विधान
मुंबई(mumbai) : उद्योगपती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. “महात्मा गांधी यांनी एखादे आवाहन…
mumbai-“बारा वर्षांनंतरही पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत”; संजय राऊतांचा टोला, ट्रम्प यांच्या अभिनंदनाचा संदर्भ देत सवाल
मुंबई(mumbai) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत पत्रकार परिषदांच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. “बारा वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? हा प्रश्न कदाचित…
kalyan-कल्याणमधील ‘तिसाई’ शाळेवरील कारवाईला तूर्तास स्थगिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपाने 1200 विद्यार्थ्यांना दिलासा
कल्याण(kalyan) : कल्याणमधील तिसाई शाळेवर प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रशासकीय कारवाईला तूर्तास स्थगिती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने सुमारे 1200 विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळेच्या भवितव्याबाबत…
delhi-ओमानमधील जहाज हल्ल्यानंतर भावनिक वळण; युद्धाचं समर्थन करणाऱ्या वडिलांची मुलाचा शेवटचा चेहरा पाहण्यासाठी आर्त हाक,
(delhi)नवी दिल्ली : ओमानच्या समुद्री हद्दीत झालेल्या जहाजावरील हल्ल्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय खलाशी आदित्य शर्मा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर आदित्य यांच्या वडिलांनी सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट चर्चेचा विषय ठरली…
amravati-अमरावतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या आरोपांनंतरही हर्षजीत देशमुख निवडणुकीच्या मैदानात ठाम
अमरावती (amravati) : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सातत्याने टीका आणि आरोप होत असतानाही हर्षजीत देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम…
mumbai-मुंबई विमानतळावर ११ किलो गांजा जप्त; माजी मॉडेल असलेल्या महिला बँक व्यवस्थापकाला अटक, ‘बँकॉकच्या मित्राने फसवलं’ असा दावा
मुंबई(mumbai) : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थविरोधी कारवाईदरम्यान मोठे यश मिळाले असून तब्बल ११ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात माजी मॉडेल आणि सध्या बँक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेस अटक…
nashik-अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, खटल्याला नवे वळण
(nashik)नाशिक : राज्यभर चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सरकारकडून निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती…
नोकरी मिळेना, लग्न जमेना! नैराश्यातून बीडच्या ३२ वर्षीय तरुणाची भंडारा जवळ गळफास लावून आत्महत्या
तळेगाव दाभाडे : मनासारखी नोकरी मिळत नसल्याने आणि वय वाढत चालले तरी लग्न जमत नसल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरी (मावळ) येथील…