सोमाटणे येथे तडीपार गुंडाला अटक
पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड कोणतीही परवानगी न घेता पुणे जिल्ह्यात आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (९ जून) सायंकाळी सोमाटणे गाव मावळ येथे करण्यात आली. मयूर सुहास मुऱ्हे (३०, सोमाटणे, मावळ) असे अटक केलेल्या…
थेरगाव मध्ये ८.३७ लाखांचा गुटखा जप्त
थेरगाव येथील आनंदवन सोसायटीच्या तळमजल्यावर साठवून ठेवलेला आठ लाख ३७ हजार १०९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी (८ जून) दुपारी केली. यामध्ये पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूम मालक किशोर लहू…
पिंपरी मध्ये दोघांना दगडाने मारहाण
पिंपरी येथील बौद्धनगर परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या भावाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (८ जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास बौद्धनगर येथे घडली. या प्रकरणात शाहिद तैमुर शेख (२७, बौद्धनगर, पिंपरी) यांनी…
आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण
तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीत आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मुलाच्या सायकलने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (८ जून) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात ३७ वर्षीय यांनी फिर्याद दिली आहे.…
कोल्हापूरमध्ये FDA ची धडक : घाणेरड्या पनीरचा मोठा साठा जप्त.
कोल्हापूर कोल्हापूर शहरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई करत घाणेरड्या आणि निकृष्ट दर्जाच्या पनीरचा मोठा साठा जप्त केला आहे. अचानक करण्यात आलेल्या या छापेमारीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयाच्या आधारे FDA पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली…
“आम्ही वारंवार आंदोलन करतो, पण सरकार हलक्यात घेतं” मनोज जरांगे पाटील संतप्त; सरकारला थेट इशारा
मुंबई मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही वारंवार आंदोलन करतो, पण सरकार ते हलक्यात घेतं,” असा थेट आरोप करत…
“शेतकऱ्यांची जमीन जाताना हिंदुत्व कुठे जाते?”; सतेज पाटील यांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
कोल्हापूर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार टीका केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांच्या जमिनी जात असताना मौन…
नेहरू आणि मोदींची तुलना करू नका; शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम मोडल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया…
मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या; मनसेची तीव्र प्रतिक्रिया, प्रशासनाला कडक इशारा
मुंबई मुंबईतील काही भागांमध्ये जैन धर्मगुरुंच्या पदयात्रेसाठी रस्त्यांवर विशेष पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत…
सयानी घोष यांचा मोठा निर्णय? तृणमूल काँग्रेसमधील २० खासदारांचा स्वतंत्र गटासाठी दावा; लोकसभा अध्यक्षांकडे मान्यतेची मागणी
नवी दिल्ली पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सयानी घोष यांच्यासह पक्षातील २० खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र संसदीय गटाला मान्यता देण्याची मागणी केल्याचा दावा समोर आला आहे. या घडामोडीमुळे…