पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विक्रमी ४३९९ दिवसांच्या कार्यकाळानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण; भाजप अल्पसंख्यांक मोर्चाकडून दुवा पठण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४३९९ दिवस देशाचे नेतृत्व करत नवा विक्रम प्रस्थापित केला असून केंद्रातील मोदी सरकारलाही १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यावर…
Amravati-“उल्टा चोर कोतवाल को डांटे”; हर्षजीत देशमुखांवर यशोमती ठाकूर यांचा घणाघात
अमरावती (Amravati)-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हर्षजीत देशमुख यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशमुख यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांना थेट निवडणुकीच्या मैदानात…
ओमानच्या खाडीत पुन्हा व्यापारी जहाजावर हल्ला; एमटी जलवीरवरील घटनेनंतर सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली
नवी दिल्ली : ओमानच्या खाडीत व्यापारी जहाजांवरील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर एमटी जलवीर या व्यापारी जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मध्य पूर्वेतील महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न…
pune-“‘पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही’; अभिजीत दीपकेंचा इशारा”
(pune)-पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील कथित पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणांना थेट इशारा दिला आहे. “पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत हे…
solapur-सोलापुरात राजकीय भूकंपाची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तीन आमदारांची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट.
(solapur)-सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता नेता कोणती भूमिका घेईल आणि कोणत्या पक्षात मोठी घडामोड घडेल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील एका राजकीय भेटीने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…
delhi-दिल्लीत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट; तामिळनाडूच्या विकास प्रश्नांवर चर्चा
(delhi)-नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय राजधानीतील त्यांच्या महत्त्वाच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या या बैठकीकडे राजकीय…
kolkata-१५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर ममता बॅनर्जींसमोर नवे आव्हान? तृणमूलमधील बदलत्या समीकरणांमुळे चर्चांना उधाण
(kolkata)-कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या दीड दशकापासून वर्चस्व गाजवणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर आता नव्या राजकीय आव्हानांची चर्चा सुरू झाली आहे. तब्बल १५ वर्षे राज्याची सत्ता सांभाळल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील बदलती अंतर्गत…
mumbai-“‘बाबूमोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं’; पदावर किती वर्षे राहिलात यापेक्षा काम किती केलं हे महत्त्वाचं’ – संदीप देशपांडे”
(mumbai)-मुंबई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत पदावरील कालावधीपेक्षा कामगिरी अधिक महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. “बाबूमोशाय…
होर्डिंगसाठी 63 झाडांची बेकायदेशीर छाटणी करणाऱ्या होर्डिंग कंपनीवर एफआयआर दाखल करा मुंबई उपनगर पालकमंत्री एँड. आशिष शेलार यांचे निर्देश
अंधेरी (पश्चिम) येथील न्यू लिंक रोड परिसरात जाहिरात फलकांना स्पष्ट दृश्यता मिळावी यासाठी तब्बल 63 झाडांची अनधिकृतपणे छाटणी करण्यात आल्याचा गंभीर बाब स्थानिक नगरसेवक रुपेश सावारकर यांनी पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आशिष…
“प्रताप सरनाईक कणखर मंत्री वाटले होते, पण…”; सदाभाऊ खोत यांची परिवहन मंत्र्यांवर जोरदार टीका
मुंबई, प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. “मला वाटलं होतं की प्रताप सरनाईक यांच्यासारखा कणखर परिवहन मंत्री मिळाला. मात्र आता माझ्या लक्षात आलं की ते गटार…