Mumbai-मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांच्या सहकार्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रभावी – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जनजीवन आणि एकूण परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट…
जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी चे प्रस्थान झाले आहे…..
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, भोसरी चे आमदार महेश लांडगे यांच्या सह अन्य मान्यवरांनी या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली होती…. दुपारी 4 वाजून 2 मिनिटांनी पालखी…
ताम्हिणीजवळ दरड कोसळली; तीन घरे मातीखाली, सुदैवाने जीवितहानी टळली
मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन हद्दीतील ताम्हिणी परिसरातील निवे ग्रामपंचायतीअंतर्गत सारोळे–दावडी (महसुले गाव, निवे) येथे डोंगर उतारावरील उत्खननामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक…
मुसळधार पावसाचा मोठा फटका; पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद
मुंबई/पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसराला बसला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत, तर नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने पूरसदृश…
कानपूर प्राणीसंग्रहालयातील ‘सतीश’चा नवा प्रवास; २० हजार लिटर पाण्यासह ७०० किमीचा प्रवास, बदल्यात इंदौरहून येणार सिंहीण
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर प्राणीसंग्रहालयातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ‘सतीश’ हा दरियाई घोडा (हिप्पोपोटॅमस) आता नव्या प्राणीसंग्रहालयात स्थलांतरित होणार आहे. अनेक दशकांपासून पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या सतीशला प्राणी अदलाबदल…
कच्च्या तेलाच्या दरात घसरण; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्राच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
नवी दिल्ली : इराण-अमेरिका संघर्ष शमल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्यातच ओपेक प्लस (OPEC+) देशांनी ऑगस्टपासून तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक बाजारात पुरवठा वाढण्याची शक्यता निर्माण झाली…
Mumbai-मुंबईतील मुसळधार पाऊस, दिल्लीतील खराब हवामान; एअर इंडियाचे प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन
मुंबई(mumbai) : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्लीतील प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटचे अद्ययावत वेळापत्रक आणि स्टेटस तपासूनच प्रवासासाठी निघावे, असे आवाहन…
Mumbai-मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ५ चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू, महापौर रितू तावडे आणि मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी
मुंबई(mumbai) : मानखुर्द परिसरात तीन मजली चाळीचा एक भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ निष्पाप चिमुकल्यांसह एकूण ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती…
Mumbai-पावसाचा कहर; मुंबईसह उपनगरात मुसळधार, लोकल आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम, रेड अलर्ट जारी
मुंबई(mumbai) : मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल…
pandharpur-आषाढी वारीत प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची सुविधा; आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांना तातडीचे उपचार मिळणार
पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, गंभीर आजारी किंवा अपघातग्रस्त वारकऱ्यांना आपत्कालीन…