Mumbai-‘भाडे के टट्टू’ वादावरून अंजली दमानिया यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार; “अहंकार… फक्त आणि फक्त अहंकार”
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेवरून विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांचा “भाडे के टट्टू” असा उल्लेख केला. तसेच, पैसे घेऊन सोशल मीडियावर…
Mumbai-मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला की राजकारण?; ‘अंगाशी आल्यावर राजकारणाची आठवण का?’ – राज ठाकरेंचा सरकारला सवाल
मुंबई(,mumbai) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…
pimpri chinchwad-मोशी दुर्घटनेवरून श्रीरंग बारणेंचं वक्तव्य; “कचऱ्याच्या डोंगराशेजारी इमारत बांधणं हा मूर्खपणा”
पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad)-पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी या घटनेवर तीव्र भाष्य केले आहे. कचऱ्याच्या डोंगरालगत इमारत उभारण्याच्या निर्णयावर त्यांनी…
वडिलांना शिवीगाळ का केली विचारल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला
वडिलांना शिवीगाळ का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार मेकॅनिक तरुणाला आणि त्याच्या भावाला गॅरेजमध्ये तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एका आरोपीने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (८ जुलै)…
राखीव प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे; नवे निर्देश-शंकर जगताप
– पिंपरी-चिंचवड ते नागपूर बोगस आदिवासी दाखला घोटाळ्याचा पर्दाफाश – बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर करून ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश – २ प्राध्यापकांसह ११ जणांवर गुन्हा, ९ जणांना अटक पिंपरी, ९ जुलै : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या…
‘सत्तेचा माज वरून खालपर्यंत’; डोंबिवली-महाड प्रकरणावरून मनसेचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्यातील दोन वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख करत सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. डोंबिवली येथे शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण झाल्याचा आरोप, तसेच महाड…
‘कमिशनच्या राजकारणामुळेच निकृष्ट कामे’; मिसिंग लिंक प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सुमारे १८ तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री…
‘मुख्यमंत्री म्हणतात बघून घेऊ… ही सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची भाषा आहे का?’ – राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय वातावरण आणि सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री वापरत असलेली भाषा आणि सत्ताधारी नेत्यांच्या…
रेल्वेचा डबा नव्हे, ‘हनिमून कोच’! नांदिग्राम एक्स्प्रेसमधील फुलांच्या सजावटीचा व्हिडिओ व्हायरल; TTE निलंबित, रेल्वेकडून विभागीय चौकशी सुरू
मुंबई : भारतीय रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने तातडीने कारवाई करत संबंधित तिकीट तपासनीस (TTE) यांना निलंबित केले…
इंदिरानगर (पवारवाडी) जिल्हा परिषद शाळा धोक्याच्या छायेत; पत्रे उडाले, भिंतींना तडे, डोंगराचा मलबा, धोकादायक पिंपळ आणि अंगणवाडीतील गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर… विद्यार्थ्यांना गणेश मंदिरात भरवावी लागत आहे शाळा; नवीन शाळेसाठी जागा देण्याची ग्रामस्थांची मागणी, प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज
नसरापूर प्रतिनिधी : राज्यात सध्या मुसळधार पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, इमारतींचे नुकसान आणि विविध दुर्घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जीर्ण शाळा व अंगणवाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोर तालुक्यातील…