Mumbai-राज्यात १५ ते २२ जुलैदरम्यान विशेष आरोग्य शिबिरे; कर्करोग, असंसर्गजन्य आजार आणि रक्तदानावर भर
मुंबई(Mumbai) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यभर विशेष…
Mumbai-राज्याच्या एआय मॉडेलचे लोकार्पण; शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई(mumbai) : नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत असून, राज्याच्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे…
Mumbai-महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची ॲमेझॉनचे CEO अँडी जेसी यांच्यासोबत चर्चा
मुंबई(mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज पॅलेस हॉटेल येथे ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जेसी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधींबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी…
Mumbai-आषाढी वारीचा सोहळा जगभर झळकणार; भाविकांच्या सुविधांसाठी व्यापक नियोजन करा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई(mumbai) : आषाढी वारी हा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे, असे…
Pimpri-Chinchwad-महापालिकेचा धोकादायक हलगर्जीपणा; स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय शहरात उभे शेकडो होर्डिंग्ज! किवळे दुर्घटनेचा धडा विसरला; पावसाळा सुरू तरी आकाशचिन्ह विभागाची कारवाई शून्य, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी-चिंचवड : किवळे मधील होर्डिंग दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. शहरात शेकडो मोठे जाहिरात फलक उभे आहेत. मात्र त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्याप झालेले नाही. पावसाळा सुरू झाला…
New Delhi-‘ब्रिक्स अंतरिक्ष अर्थव्यवस्था’ जागतिक विकासाची पुढील महत्त्वाची सीमा; केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘ब्रिक्स अंतरिक्ष अर्थव्यवस्था’ ही जागतिक विकासाची पुढील महत्त्वाची सीमा असल्याचे सांगत सदस्य देशांनी नवोपक्रम, गुंतवणूक, उद्योजकता आणि शाश्वत…
Thane-भिवंडीत अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर छापा; ७५० व्यावसायिक सिलेंडर जप्त
ठाणे : अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा, पारोळ रोड परिसरात धडक कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख ८० हजार रुपये…
बाप्पासाठी कोकणवारीची लगबग सुरू; १३ जुलैपासून रेल्वे आरक्षणाचा ‘काउंटडाउन’! सलग सुट्ट्यांमुळे गाड्यांना तुफान गर्दीची शक्यता; वेळेत आरक्षण न केल्यास महागड्या विशेष गाड्यांचा पर्याय
पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाला अजून काही महिने असले तरी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कोकणवासीयांची गावी जाण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. यंदा सलग सुट्ट्यांचा लाभ मिळणार असल्याने कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.…
वन्यजीव रक्षक मावळ संस्था मार्फत कान्हे येथे एका अजगराला जीवदान
आज कान्हे फाटा येथे श्री आनंद हरिभाऊ टपाले यांच्या घरामागे अचानक साप दिसून आल्याने एकच धावपळ झाली. सदर ठिकाणी वन्यजीव रक्षक टीम चे प्रमोद ओव्हाळ, जिगर सोलंकी, अजित नाणेकर , जयेश ओव्हाळ यांनी पडताळणी केली असता अजगर जातीचा साप असल्याचे स्पष्ठ झाले .…
Mumbai-हॉटेलमध्ये मोफत पिण्याचे पाणी देण्याचे निर्देश; तुकाराम मुंडेंचा हॉटेल व्यावसायिकांना पुन्हा दणका
मुंबई : ग्राहकांना हॉटेलमध्ये मोफत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे आणि ग्राहक बसताच त्यांच्या समोर थेट पाण्याच्या बाटल्या ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल…