‘फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांनीच अर्ज करावा’; नोकरीच्या जाहिरातीवरून मुंबईत वाद, मराठी-गुजराती संघर्षाची नवी ठिणगी?
मुंबई मुंबईतील एका खासगी कंपनीच्या नोकरीच्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘फक्त गुजराती किंवा मारवाडी उमेदवारांनीच अर्ज करावा’ असा उल्लेख असलेल्या कथित जाहिरातीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. नोकरीच्या…
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव? ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर; बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
नवी दिल्ली पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या एका राजकीय चर्चेने सध्या जोर धरला आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि काँग्रेस यांच्यातील संबंध नव्या टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तृणमूल काँग्रेसचा काँग्रेसमध्ये विलय…
मुंबईतील बीकेसीमध्ये दर शुक्रवारी ‘नो कार’; देशातील पहिला ‘कार फ्री फ्रायडे’ उपक्रम नेमका काय?
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन यांसारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात दर शुक्रवारी ‘कार फ्री फ्रायडे’ उपक्रम…
सोन्याच्या दरात पुन्हा सगळ्यात मोठी घसरण; चांदीची किंमतही ११ हजारांनी कमी, ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी
गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही झाला असून सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे…
ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे ‘काळा दिवस’; गिरीश महाजनांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा, भाजप नेतृत्व नाराज असल्याची चर्चा
मुंबई महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी पंजाब दौऱ्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. “ऑपरेशन ब्लू स्टार हा देशाच्या इतिहासातील एक काळा दिवस होता,” असे विधान…
बैल गेला अन् संसार अडला! पेरणीसाठी पत्नीने खांद्यावर घेतले जू; व्हिडीओ व्हायरल होताच शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी
लातूर लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि समाजातील विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विजेचा धक्का बसून बैल दगावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पेरणीसाठी…
“सगळेच कष्ट करतात, पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात”; छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : राज्याच्या राजकारणात आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. “सगळेच कष्ट करतात, पण काहीजण कष्ट न करताही पुढे…
पिंपरी-चिंचवडमध्ये सहजयोग आत्मसाक्षात्कार जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, दि. _ : सहजयोग ध्यान पद्धतीद्वारे आत्मसाक्षात्काराचा संदेश समाजातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात दिनांक ३१ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. निगडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी,…
काँक्रिटच्या जंगलात हरवतेय पावसाची प्रत्येक थेंब; भूजल पुनर्भरण केवळ कागदावरच!
बिल्डरांकडून नियमांना हरताळ; लाखो लिटर पावसाचे पाणी थेट नाल्यात, शहरासमोर भविष्यात जलसंकटाची घंटा पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीचा गाजावाजा होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये भूजल पुनर्भरणाची व्यवस्था मात्र कागदोपत्रीच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.…