आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण
तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीत आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मुलाच्या सायकलने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (८ जून) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात ३७ वर्षीय यांनी फिर्याद दिली आहे.…
कोल्हापूरमध्ये FDA ची धडक : घाणेरड्या पनीरचा मोठा साठा जप्त.
कोल्हापूर कोल्हापूर शहरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई करत घाणेरड्या आणि निकृष्ट दर्जाच्या पनीरचा मोठा साठा जप्त केला आहे. अचानक करण्यात आलेल्या या छापेमारीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयाच्या आधारे FDA पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली…
“आम्ही वारंवार आंदोलन करतो, पण सरकार हलक्यात घेतं” मनोज जरांगे पाटील संतप्त; सरकारला थेट इशारा
मुंबई मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही वारंवार आंदोलन करतो, पण सरकार ते हलक्यात घेतं,” असा थेट आरोप करत…
“शेतकऱ्यांची जमीन जाताना हिंदुत्व कुठे जाते?”; सतेज पाटील यांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
कोल्हापूर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार टीका केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांच्या जमिनी जात असताना मौन…
नेहरू आणि मोदींची तुलना करू नका; शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम मोडल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया…
मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या; मनसेची तीव्र प्रतिक्रिया, प्रशासनाला कडक इशारा
मुंबई मुंबईतील काही भागांमध्ये जैन धर्मगुरुंच्या पदयात्रेसाठी रस्त्यांवर विशेष पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत…
सयानी घोष यांचा मोठा निर्णय? तृणमूल काँग्रेसमधील २० खासदारांचा स्वतंत्र गटासाठी दावा; लोकसभा अध्यक्षांकडे मान्यतेची मागणी
नवी दिल्ली पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सयानी घोष यांच्यासह पक्षातील २० खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र संसदीय गटाला मान्यता देण्याची मागणी केल्याचा दावा समोर आला आहे. या घडामोडीमुळे…
सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम मोदींच्या नावावर; तिसऱ्या कार्यकाळालाही दोन वर्षे पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सलग तीन कार्यकाळ पूर्ण करणारे देशातील दुसरे पंतप्रधान ठरलेल्या मोदी यांनी आता देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याच्या…
राज्यातील शाळा कधी सुरू होणार? १५ जून की २२ जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार की २२ जूनपासून, याबाबत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत हा संभ्रम दूर केला आहे. राज्यातील…
शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून राजू शेट्टी आक्रमक; “खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी” अशी टीका
कोल्हापूर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी विविध भागांत सुरू असलेल्या जमीन मोजणीच्या कामावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांच्या…