पार्किंगच्या वादातून तरुणाला मारहाण
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – गाडी पार्क करण्याच्या शुल्लक कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. ही घटना ३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. प्रतीक शिंदे (वय २५), ऋत्विक क्षीरसागर (वय २४) आणि आकाश आडसुळ (वय २५,…
‘मला थांबवायचं असेल तर आधी मला मारावं लागेल’; फुटीर आमदार-खासदारांना ममता बॅनर्जींचं थेट आव्हान
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पक्षातील फुटीर आमदार आणि खासदारांना लक्ष्य करत जोरदार इशारा दिला आहे. “तुम्हाला मला थांबवायचं असेल तर आधी मला मारावं लागेल. गद्दारीलाही मर्यादा असते. जर…
Nashik-नदी स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा; झाडे लावली तर नाशिकचा चेहरामोहरा बदलेल – गिरीश महाजन
नाशिक : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. नदी स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढला, तर शहर अधिक सुंदर आणि स्वच्छ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त…
हिमाचलमध्ये भीषण अपघात; धावत्या HRTC बसवर डोंगरावरून कोसळला प्रचंड मोठा दगड, प्रवाशांमध्ये घबराट
शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात घडला. भरमौरहून चंबाकडे येणाऱ्या हिमाचल पथ परिवहन महामंडळाच्या (HRTC) बसवर अचानक डोंगरावरून प्रचंड मोठा दगड कोसळल्याने बसचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच…
Pune-पुण्यात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद, ७ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित
पुणे : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार पुण्यात व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान गंभीर त्रुटी…
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील २३ जणांना ‘दहशतवादी’ घोषित; जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या नेटवर्कवर मोठा प्रहार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) येथून भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या २३ जणांना…
lइंद्रायणी नदी पात्रात उतरू नये भाविकांना आळंदी नगरपरिषदेचे आवाहन
आळंदी आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा २०२६ निमित्त आळंदी येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. सध्या इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढलेली असून पाण्याचा प्रवाहही वेगवान आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, या साठी सर्व भाविक, नागरिक व वारकरी…
कार उत्पादनात भारताचा डंका; अमेरिकेलाही टाकले मागे, जागतिक ऑटोमोबाईल उद्योगात भारताची दमदार झेप
नवी दिल्ली : भारतीय वाहन उद्योगाने जागतिक स्तरावर आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, कार उत्पादन आणि वाहननिर्मिती क्षेत्रात भारताने वेगाने प्रगती करत जागतिक महासत्तांना कडवी स्पर्धा दिली आहे. वाढती उत्पादन क्षमता, मजबूत देशांतर्गत बाजारपेठ, निर्यातीत…
Mumbai-मुंबई गेली ‘खड्ड्यात’! शहर, उपनगरांतील रस्त्यांची चाळण; बीएमसीच्या डांबरीकरणाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह
मुंबई : मुसळधार पावसाच्या पहिल्याच फटक्यात मुंबईतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) डांबरीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख मार्गांची…
Pimpri-Chinchwad-पवना धरणाला वरुणराजाची जोरदार साथ; अवघ्या २४ तासांत जलसाठ्यात तब्बल ५.०५ टक्क्यांची भर
धरण परिसरात ९६ मिमी मुसळधार पाऊस; पाणीसाठा २३.९० टक्क्यांवर, शहराच्या पाणीपुरवठ्याला दिलासा पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून पवना धरणाच्या पाणीसाठ्याकडे चिंतेने पाहणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे. धरणाच्या पाणलोट…