विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पंतप्रधान मोदींचा संवेदनशील निर्णय; विमानतळावरच ४५ मिनिटे प्रतीक्षा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्ली विमानतळावर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत एक संवेदनशील निर्णय घेतला. दुपारी १.१५ वाजता विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ निवासस्थानी रवाना न होता विमानतळावरच थांबण्याचा निर्णय घेतला.…
Mumbai –’करा योग, राहा निरोगी!’ : मुंबईतील १,००० हून अधिक मनपा शाळांमध्ये वर्षभर योग शिक्षण कार्यक्रम
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व क्रीडा विभाग आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर चालणाऱ्या योग शिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईतील १,००० हून अधिक…
Mumbai-‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुनर्रचनेवर भर; युवक, महिला आणि इन्फ्लुएन्सर्सचा सहभाग वाढविण्याचे निर्देश
मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अभियान अधिक प्रभावी आणि लोकसहभागावर…
Kolhapur-श्री महालक्ष्मी मंदिर विकासासाठी १,४४५.९७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिराच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या १,४४५.९७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह…
Mumbai-राज्यातील ४ लाख शिक्षकांना गुगलकडून एआय प्रशिक्षण; शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत पुढील दीड वर्षांच्या कालावधीत राज्यातील चार…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावा
पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट होण्यासाठी समन्वयाने काम करा- मंत्री जयकुमार गोरे आगामी आषाढी वारीमध्ये पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होता कामा नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत; त्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा…
Delhi-मान्सूनपूर्व डेंग्यू-मलेरियाविरोधातील तयारीचा आढावा; केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी देशातील तयारीचा आढावा घेतला. यावेळी राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि आरोग्य संस्थांना…
Mumbai-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात योग प्रात्यक्षिके; ‘रबर गर्ल ऑफ इंडिया’ अन्वी झांझरूकियाने जिंकली मने
मुंबई : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात विशेष योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित आणि ‘रबर गर्ल ऑफ इंडिया’ म्हणून…
29 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा; अन्यथा शेवटचे आमरण उपोषण करणार – मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या येत्या 29 ऑगस्टपूर्वी राज्य सरकारने पूर्ण कराव्यात, अशी ठाम भूमिका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. या मुदतीपर्यंत मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, तर आपण आयुष्यातील शेवटचे आमरण उपोषण…
Mumbai-फक्त अजून एक रील… वाढत्या स्क्रोलिंगमुळे मेंदूत होतोय ‘डिजिटल एम्नेशिया’चा लोचा
मुंबई “फक्त अजून एक रील पाहतो आणि मग फोन बाजूला ठेवतो…” असे म्हणत सुरू झालेले स्क्रोलिंग अनेकदा तासन्तास चालते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स, शॉर्ट व्हिडीओ आणि सतत बदलणाऱ्या कंटेंटच्या सवयीमुळे आता नव्या मानसिक समस्येकडे तज्ज्ञांचे…