मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या; मनसेची तीव्र प्रतिक्रिया, प्रशासनाला कडक इशारा
मुंबई मुंबईतील काही भागांमध्ये जैन धर्मगुरुंच्या पदयात्रेसाठी रस्त्यांवर विशेष पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत…
राज्यातील शाळा कधी सुरू होणार? १५ जून की २२ जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार की २२ जूनपासून, याबाबत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत हा संभ्रम दूर केला आहे. राज्यातील…
शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून राजू शेट्टी आक्रमक; “खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी” अशी टीका
कोल्हापूर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी विविध भागांत सुरू असलेल्या जमीन मोजणीच्या कामावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांच्या…
‘फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांनीच अर्ज करावा’; नोकरीच्या जाहिरातीवरून मुंबईत वाद, मराठी-गुजराती संघर्षाची नवी ठिणगी?
मुंबई मुंबईतील एका खासगी कंपनीच्या नोकरीच्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘फक्त गुजराती किंवा मारवाडी उमेदवारांनीच अर्ज करावा’ असा उल्लेख असलेल्या कथित जाहिरातीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. नोकरीच्या…
मुंबईतील बीकेसीमध्ये दर शुक्रवारी ‘नो कार’; देशातील पहिला ‘कार फ्री फ्रायडे’ उपक्रम नेमका काय?
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन यांसारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात दर शुक्रवारी ‘कार फ्री फ्रायडे’ उपक्रम…
सोन्याच्या दरात पुन्हा सगळ्यात मोठी घसरण; चांदीची किंमतही ११ हजारांनी कमी, ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी
गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही झाला असून सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे…
बैल गेला अन् संसार अडला! पेरणीसाठी पत्नीने खांद्यावर घेतले जू; व्हिडीओ व्हायरल होताच शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी
लातूर लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि समाजातील विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विजेचा धक्का बसून बैल दगावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पेरणीसाठी…
नाशिक भेटीत शहराच्या अवस्थेबाबत नताशा आव्हाड यांची तीव्र प्रतिक्रिया; कुंभमेळा तयारीवर प्रश्नचिन्ह
नाशिक “काल मी बऱ्याच कालावधीनंतर नाशिक जिल्ह्याला भेट दिली आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी शहराची जी दुर्दशा केली आहे, ती पाहून मला धक्काच बसला. शहरात सर्वत्र खोदकाम सुरू आहे. त्यांनी एकही रस्ता सोडलेला नाही,” अशा शब्दांत सामाजिक…
सिंगापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.२७ कोटींचा गोवा निर्मित मद्यसाठा जप्त
: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाने पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला तब्बल १ कोटी २७ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत…
दक्षिण कोकणात मान्सून दाखल; १५ जूनपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला
मुंबई दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता…