Mumbai-वाह रे सरकार तेरा खेल, किसानों को लगा दिया तेल और गद्दारों को बाँट रहा है झालमुरी भेल…!
मुंबई(Mumbai)- शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून अटीशर्ती लावणारं सरकार खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा- रोहित पवार राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस…
chennai-विद्यार्थ्यांसाठी पोषणाचा हातभार; तामिळनाडूच्या नाश्ता योजनेची देशभरात चर्चा
चेन्नई(chennai) :विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शाळांमध्ये पौष्टिक आहार उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिकाम्या पोटी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याने शालेय पोषण योजनांचे…
Pune-पावसाची कमतरता; शेतकऱ्यांना पेरणी टाळण्याचा सरकारचा सल्ला
पुणे(pune) : महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट नोंदवली गेली असून राज्यात केवळ सुमारे 26 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने पेरणी न करण्याचा सल्ला…
jaipur-उत्तर भारतात वादळी वाऱ्यांचा इशारा; 70 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता
जयपूर(jaipur) : राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये वादळी हवामानाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 70 किमी/तासपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या हवामान बदलामुळे अनेक भागांत धूळवादळ, विजांच्या कडकडाटासह हलका…
Mumbai-वाहन भाडे कंत्राटात आर्थिक विसंगतीचा आरोप; विशेष लेखापरीक्षणाची मागणी
मुंबई(mumbai) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्युरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित वाहन भाडे कंत्राटात गंभीर आर्थिक विसंगती असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आणि विशेष लेखापरीक्षण…
Mumbai-राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गिग वर्कर्स सन्मान’ उपक्रम; मुंबई युवक काँग्रेसकडून मोफत पेट्रोल वाटप
मुंबई(mumbai) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने “गिग वर्कर्स सन्मान” उपक्रमांतर्गत मोफत पेट्रोल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरिन आणि…
Mumbai-इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी राज्य शासन सकारात्मक; मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई(mumbai) : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती…
Mumbai-उबाठा नेतृत्वावरुन खासदारांचा विश्वास उडाला शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांची टीका
मुंबई(mumbai)-उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास उडाला असल्यानेच ते आज दिल्लीतील बैठकीला अनुपस्थित राहिले, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केली. बाळासाहेब भवन येथे पत्रकारांशी खासदार देवरा यांनी संवाद साधला. खासदार देवरा…
Mumbai-गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्राला द्याव्यात; मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी
मुंबई(mumbai) : राज्यातील खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीत…
Mumbai-विडंबनविरोधी कायद्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना; राज्य-केंद्र समन्वयावर भर
मुंबई(mumbai) : माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी उपस्थित केलेल्या ‘महाराष्ट्र देवता, संत, राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ यांच्या विडंबनावर नियंत्रण अधिनियम २०१८’ या अशासकीय विधेयकातील विषयावर राज्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित विभागांच्या…